सर्वाधिक लोकप्रिय
Gokul Milk Rate: गोकुळकडून म्हशीच्या दूध दरात वाढ तर गाईच... Changes from 1 October: 1 ऑक्टोबरपासून काय बदलणार? Killari Earthquake : किल्लारीच्या भूकंपात कुटुंब गमावलं,प... Rabies Vaccination : मुंबईत 15 हजार भटक्‍या श्‍वानांचे रे... Kolhapur News : राज्य सरकारकडून शिवप्रेमींची दिशाभूल? इति... America Shut Down 2023 : अमेरिकेत शटडाऊनची टांगती तलवार! ... Lalbaugcha Raja : लालबागचा राजाच्या चरणी अर्पण केलेल्या स... Central Railway : पनवेल ते कळंबोली स्थानकादरम्यान मालगाडी... MNS Protest Toll Rate: मुलुंड टोलनाक्यावर टोलवाढीविरोधात ... Vikhroli : महिलेची छेड आणि ईदच्या जुलूसचा संबंध नाही - पोलीस Panvel Railway Accident : पनवेल कळंबोली दरम्यान मालगाडी र... GK: चंदन नाही, तर 'हे' आहे जगातील सर्वात महाग झाड; किंमत ... Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakh : वाघनखं केवळ तीन व... ऑफिसच्या लिफ्टमध्ये 3 तास अडकला कर्मचारी; कंपनीने कापला प... Latur Killari Earthquake : किल्लारी, सास्तूर भूकंपाला 30 ...
  • जागतिक
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • खानदेश
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मुंबई
  • जाहिरात
  • इतर
  • एसटी व्ही न्यूज विशे
  • मराठवाडा
  • कृषी
  • व्हिडिओ बातम्या
  • ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...

मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...

September 26, 2023

Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...

Covid-19 Treatment Effect: कोरोना झाला, औषध घेतलं अन् बाळ...

Coronavirus : तुमच्या फोनवरही कोविड व्हायरस? मोबाईलमुळे क...

काळजी घ्या! पावसाळ्यात आजार बळावले, राज्यातील 16 टक्के कु...

  1. होम
  2. कृषीपंपाच्या थकबाकीसाठी नवे धोरण? राज्यातील कृषीपंपाची थकबाकी 42 हजार कोटी 
महाराष्ट्र

कृषीपंपाच्या थकबाकीसाठी नवे धोरण? राज्यातील कृषीपंपाची थकबाकी 42 हजार कोटी 

Aapli Baatmi October 05, 2020

कृषीपंपाच्या थकबाकीसाठी नवे धोरण? राज्यातील कृषीपंपाची थकबाकी 42 हजार कोटी 

सोलापूर ः राज्यातील कृषीपंपाची वाढती थकबाकी लक्षात घेता त्यावर योग्य तो निर्णय घेण्याचा विचार शासन स्तरावर सुरु आहे. कृषीपंपाच्या थकबाकीबाबत उर्जा विभाग लवकरच नवे धोरण निश्‍चित करणार आहे. हे नवे धोरण कसे असेल याबाबत उत्सुकता आहे. 

राज्यातील कृषीपंपाच्या थकबाकीचा आकडा हा व्याज व दंडासहित सुमारे 42 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहचला आहे. कृषीपंपाच्या थकबाकीसंबंधी स्वतंत्र धोरण तयार करण्याबाबत शासन विचार करत आहे. तथापि सध्याची महावितरणची आर्थिक परिस्थिती पाहता ग्राहकांनी वीजबिल भरणे गरजेचे झाले आहे. रात्रीच्या वेळेस कृषीपंपांना देण्यात येणाऱ्या वीजपुरवठ्यामध्ये येणाऱ्या अडचणी, शेतकरी व लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या विधायक सूचना विचारात घेऊन शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेद्वारे उपकेंद्राजवळ सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्याठिकाणी निर्माण होणारी वीज कृषी वाहिनीद्वारे शेतकऱ्यांना दिवसा देण्यात येणार आहे. मात्र, त्या वाहिनीवरुन ज्या शेतकऱ्यांना वीजपुरवठा केला जाणार आहे, त्या शेतकऱ्यांपैकी जवळपास 80 टक्के शेतकऱ्यांनी चालू विजबिल भरणे आवश्‍यक असल्याचे धोरण महावितरणने अवलंबिले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यातील किमान 50 वीज वाहिन्यावरील सुमारे 25 हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करुन देण्याच्या सूचना उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिल्या आहेत. त्यानुसार महावितरणने काम सुरु केले आहे. सध्या महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या मान्यतेनुसार राज्यातील कृषीपांना दिवसा आठ तास व रात्री 10 तास आठवड्यात चक्राकार पध्दतीने तीन फेज वीजपुरवठा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. 

 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

Web Title: New policy for agricultural pump arrears? The arrears of agricultural pumps in the state are Rs 42,000 crore

<!–

–>
Source From : esakal

ह्याचा प्रसार करा
टॅग :
Aapli Baatmi

तुम्हालाही आवडेल

Gokul Milk Rate: गोकुळकडून म्हशीच्या दूध दरात वाढ तर गाईच...

Changes from 1 October: 1 ऑक्टोबरपासून काय बदलणार?

Killari Earthquake : किल्लारीच्या भूकंपात कुटुंब गमावलं,प...

Rabies Vaccination : मुंबईत 15 हजार भटक्‍या श्‍वानांचे रे...

Kolhapur News : राज्य सरकारकडून शिवप्रेमींची दिशाभूल? इति...

Latur Killari Earthquake : किल्लारी, सास्तूर भूकंपाला 30 ...

Kunbi Records Marathwada:कुणबी नोदीं तपासण्याची प्रक्रिया...

Maratha Reservation : मराठा आरक्षण मिळण्यात पुन्हा अडचणी?...

Mumbai - Kolhapur Airplane Flight : कोल्हापूर ते मुंबई 15...

सप्टेंबरच्या पावसाने दिलासा, अनेक धरणांच्या जलसाठ्यात वाढ...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर

महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...

दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...

August 15, 2023

महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या ठाणे जिल्ह्याच्या अध्यक्षकप...

शाईफेकीनंतर चंद्रकांत पाटील आक्रमक, हल्लेखोरांना थेट इशारा

प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समवेत जिल्हा सो...

फ्रेंड्स ऑफ बीजेपी या अभियानाची आज पुणे विभागात भाजपा प्र...

ताजी बातमी

Gokul Milk Rate: गोकुळकडून म्हशीच्या दूध दरात वाढ तर गाईच...

September 30, 2023

Changes from 1 October: 1 ऑक्टोबरपासून काय बदलणार?

September 30, 2023

Killari Earthquake : किल्लारीच्या भूकंपात कुटुंब गमावलं,प...

September 30, 2023

कोकण

महाविकास आघाडी सरकारच्या फसवणुकीची २ वर्ष : आमदार किसन कथोरे

November 22, 2021

भिवंडी तालुक्यातील ३४ गावांमध्ये पुरेशा प्रमाणात पाणीपुरव...

November 13, 2021

आमदार किसन कथोरे यांनी मुरबाड बस डेपोत जाऊन एस टी कर्मचाऱ...

November 09, 2021

पश्चिम महाराष्ट्र

पुणे लोकसभा मतदारसंघात "फ्रेंड्स ऑफ बी जे पी" बैठक संपन्न

August 27, 2023

नियंत्रण कक्षातून राहणार नजर; बेळगावात मतदान केंद्रांमध्य...

April 14, 2021

बेळगावात लसीचा पुरेसा साठा; नागरिकांकडून प्रतिसाद, आरोग्य...

April 14, 2021

Aapli Baatmi is the best news website. It provides news from many areas.

आमच्याशी संपर्क साधा : dgmediainfobdl@gmail.com

@2023 - aaplibaatmi.com. All Rights Reserved. Designed and Developed by Newsreach