सर्वाधिक लोकप्रिय
Ajit Pawar on NCP Crisis: निवडणुक आयोगाचा निर्णय मला मान्... Dadar Bappa: पर्यावरणपुरक गोष्टींचा वापर करत नायगावमधील म... Girish mahajan on eknarh khadse : भाजपमध्ये येण्यासाठी एक... Bacchu Kadu On Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या कारखान्या... Weather Forecast : कोकणसह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊसा... Pakistan : बापलेकीच्या नात्याला काळीमा! बापाकडूनच पोटच्या... निज्जरच्या हत्येचे पुरावे अमेरिकेकडूनच, तरीही कॅनडानं...;... Samaana on Amit Shah : 'सहकार महर्षींचे आख्यान!' अमित शाह... Eknath Shinde Ganpati : Salman ते Shah Rukh; सेलिब्रिटींन... India-Canada Row : 'भारताशी संबंध महत्त्वाचे', कॅनडाच्या ... Ganeshostav 2023 : खडूंपासून साकारली बाप्पाची मूर्ती, शिक... Raj Thackeray Full Speech : गढूळ वातावरणावर कवींनी बोलायल... Raj Thackeray On Kusumagraj : राज ठाकरेंनी वाचून दाखवली क... Nagpur Ambazari Lake : अंबाझरी तलाव परिसरातून Devendra Fa... Andhericha Raja Bappa Majha : 'अंधेरीच्या महाराजा'चा अनोख...
  • जागतिक
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • खानदेश
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मुंबई
  • जाहिरात
  • इतर
  • एसटी व्ही न्यूज विशे
  • मराठवाडा
  • कृषी
  • व्हिडिओ बातम्या
  • ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...

मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...

September 18, 2023

Covid-19 Treatment Effect: कोरोना झाला, औषध घेतलं अन् बाळ...

Coronavirus : तुमच्या फोनवरही कोविड व्हायरस? मोबाईलमुळे क...

काळजी घ्या! पावसाळ्यात आजार बळावले, राज्यातील 16 टक्के कु...

Covid New Variant : चिंता वाढली! मुंबईत कोरोनाच्या नव्या ...

  1. होम
  2. मोठी बातमी! महाविकास आघाडीच्या काळातील विकासकामांवरील स्थगिती सरकारने उठवली; अवमान याचिकांच्या धास्तीने निर्णय घेतल्याचा दावा
महाराष्ट्र

मोठी बातमी! महाविकास आघाडीच्या काळातील विकासकामांवरील स्थगिती सरकारने उठवली; अवमान याचिकांच्या धास्तीने निर्णय घेतल्याचा दावा

Aapli Baatmi August 11, 2023

मोठी बातमी! महाविकास आघाडीच्या काळातील विकासकामांवरील स्थगिती सरकारने उठवली; अवमान याचिकांच्या धास्तीने निर्णय घेतल्याचा दावा

Aurangabad News : महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) कार्यकाळातील विकास कामावरील स्थगिती सरकारने उठवली आहे. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीच्या कामांना स्थगिती दिली होती. या विरोधात मराठवाड्यातील (Marathwada) लोकप्रतिनिधींनी औरंगाबाद खंडपीठात (Aurangabad Bench) याचिका दाखल केली होती. तर या सर्व कामांवरील स्थगिती उठवत कामे सुरु करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र, त्यानंतर देखील काहीच हालचाली न झाल्याने खंडपीठात अॅड. संभाजी टोपे यांच्यामार्फत अवमान याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. दरम्यान, यावर 10 ऑगस्ट रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती. मात्र, या सुनावणीच्या आधीच सरकारने या सर्व कामावरील स्थगिती उठवली आहे. 

काय आहे प्रकरण? 

राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने 2021-22  आणि 2022-23 या वर्षातील अर्थसंकल्पात मंजूर केलेली तसेच, प्रशासकीय मान्यता व तांत्रिक मान्यता दिलेले तसेच कार्यारंभ आदेश दिलेल्या विकास कामांना शिंदे-फडणवीस शासन अस्तित्वात आल्यानंतर तात्काळ स्थगिती दिली होती. विशेष म्हणजे ही स्थगिती विविध विकास कामे तसेच लोकप्रतिनिधींनी सुचवलेली कामे यांना देण्यात आली होती. या स्थगितीमुळे मंजूर झालेले सर्व विकासकामे ही राज्यभरामध्ये ठप्प पडली होती. त्यामुळे शासनाच्या या निर्णयाच्या विरोधात अंबड तालुका, घनसावंगी तालुका, जालना तालुका येथील लोकप्रतिनिधींनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ॲड संभाजी टोपे यांच्यामार्फत रिट याचिका दाखल केल्या होत्या.

दरम्यान, औरंगाबाद खंडपीठाने सदरील रिट याचिकांमध्ये 03 मार्च 2023 रोजी निकाल जाहीर करुन ही सर्व कामे अर्थसंकल्पामध्ये मंजूर झालेली असून, दोनही सभागृहाच्या तसेच माननीय राज्यपाल यांच्या मान्यतेने मंजूर झालेल्या कामांना राज्यघटनेनुसार स्थगिती देता येत नाही असे मत व्यक्त केले होते. तसेच उच्च न्यायालयाने शिंदे फडणवीस सरकार यांनी दिलेले स्थगिती आदेश रद्द ठरवत महाविकास आघाडी शासनाने अर्थसंकल्पामध्ये मंजूर केलेली ही कामे ही पूर्ववत सुरु करावीत आणि त्या दृष्टीने निर्णय घ्यावेत असे स्पष्ट आदेश दिले होते. 

अवमान याचिकेच्या धास्तीने शासनाने तात्काळ आदेश 

न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर शासनास सदरील आदेशाचे पालन करण्यात यावे अशी वारंवार विनंती करण्यात आली. परंतु न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही या संदर्भात कुठलीही पुढील कार्यवाही करण्यात आली नाही. या नाराजीने, जालना जिल्हा परिषदेच्या तत्कालीन सभापती पूजा कल्याण सपाटे, माजी उपाध्यक्ष सतिश टोपे आणि श्री. विश्वम्भर भुतेकर यांनी ॲड. संभाजी टोपे यांच्या मार्फत मा. उच्च न्यायालयामध्ये अवमान याचिका दाखल केल्या आहेत. तर या अवमान याचिकेची सुनावणी दिनांक 13 जुलै रोजी झाली. तसेच अवमान याचिकेची सर्व प्रतिवादींना नोटीस काढून सुनावणी 10 ऑगस्ट रोजी ठेवली आहे. परंतु अवमान याचिकेच्या धास्तीने शासनाने तात्काळ आदेश निर्गमित करुन दिनांक 8 ऑगस्ट रोजी पत्र काढून सर्व कामांची स्थगिती उठवल्याचे जाहीर केले आहे. मात्र, केवळ स्थगिती उठवून न्यायालयाच्या आदेशाचे पालन होणार नाही. तर जोपर्यंत या मंजूर कामांना निधी वितरित होत नाही तोपर्यंत हा लढा चालू ठेवणार असल्याचे ॲड. संभाजी टोपे यांनी म्हटले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

महाविकास आघाडीने मंजूर केलेली कामं करण्याचा मार्ग मोकळा, कोर्टाकडून स्थगितीचे आदेश रद्द 

Source From : abplive marathi

ह्याचा प्रसार करा
टॅग :
Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर
Aapli Baatmi

तुम्हालाही आवडेल

Ajit Pawar on NCP Crisis: निवडणुक आयोगाचा निर्णय मला मान्...

Dadar Bappa: पर्यावरणपुरक गोष्टींचा वापर करत नायगावमधील म...

Girish mahajan on eknarh khadse : भाजपमध्ये येण्यासाठी एक...

Bacchu Kadu On Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या कारखान्या...

Weather Forecast : कोकणसह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊसा...

Raj Thackeray Full Speech : गढूळ वातावरणावर कवींनी बोलायल...

Raj Thackeray On Kusumagraj : राज ठाकरेंनी वाचून दाखवली क...

Nagpur Ambazari Lake : अंबाझरी तलाव परिसरातून Devendra Fa...

Baramati NCP : बारामतीत लोकसभेच्या उमेदवारावरुन शरद पवार ...

Supriya Sule Song Baramati : स्टेजवर जात सुप्रिया सुळेंनी...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर

महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...

दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...

August 15, 2023

महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या ठाणे जिल्ह्याच्या अध्यक्षकप...

शाईफेकीनंतर चंद्रकांत पाटील आक्रमक, हल्लेखोरांना थेट इशारा

प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समवेत जिल्हा सो...

फ्रेंड्स ऑफ बीजेपी या अभियानाची आज पुणे विभागात भाजपा प्र...

ताजी बातमी

Ajit Pawar on NCP Crisis: निवडणुक आयोगाचा निर्णय मला मान्...

September 25, 2023

Dadar Bappa: पर्यावरणपुरक गोष्टींचा वापर करत नायगावमधील म...

September 25, 2023

Girish mahajan on eknarh khadse : भाजपमध्ये येण्यासाठी एक...

September 25, 2023

कोकण

महाविकास आघाडी सरकारच्या फसवणुकीची २ वर्ष : आमदार किसन कथोरे

November 22, 2021

भिवंडी तालुक्यातील ३४ गावांमध्ये पुरेशा प्रमाणात पाणीपुरव...

November 13, 2021

आमदार किसन कथोरे यांनी मुरबाड बस डेपोत जाऊन एस टी कर्मचाऱ...

November 09, 2021

पश्चिम महाराष्ट्र

पुणे लोकसभा मतदारसंघात "फ्रेंड्स ऑफ बी जे पी" बैठक संपन्न

August 27, 2023

नियंत्रण कक्षातून राहणार नजर; बेळगावात मतदान केंद्रांमध्य...

April 14, 2021

बेळगावात लसीचा पुरेसा साठा; नागरिकांकडून प्रतिसाद, आरोग्य...

April 14, 2021

Aapli Baatmi is the best news website. It provides news from many areas.

आमच्याशी संपर्क साधा : dgmediainfobdl@gmail.com

@2023 - aaplibaatmi.com. All Rights Reserved. Designed and Developed by Newsreach